पिंपरी-चिंचवड

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण ही काळाची गरज - प्रा. कविता आल्हाट

समाजातील महिलांना नुसत्या सक्षम नव्हे तर बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे्््

मोदी सरकार कामगार संघटनांविरोधात - सी. एच. व्यंकटचलम्

आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे शनिवार (२५ मार्च) महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी फेडरेशनच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराचे रविवारी आळंदी येथे होणार वितरण

राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येते. ५ लाख रुपये रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

महाविकास आघाडीच्या काळात पिंपरी-चिंचवडकर सोयी-सुविधांपासून वंचित – आ. महेश लांडगे

शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात पोलीस आयुक्तलयात मनुष्यबळ, पायाभूत सुविधांकडे प्राधान्य देण्यात आले. पोलीस प्रशासनाचे उत्तम काम पिंपरी-चिंचवड शहरात सुरू आहे.

पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन

केंद्र सरकारने ईशान्य भारताच्या उन्नतीसाठी दृढनिश्चय आणि संकल्प केला आहे. गेल्या सात वर्षांत (२०१४-२०२२) ईशान्य भारतात विकासासाठी ऐतिहासिक कार्य केले आहे.