राजकारण

सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी दोन गटात विभागली

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आज सोमवारी (ता. २७ मार्च) काँग्रेसच्या डिनर पार्टीवर ठाकरे गटाच्या खासदारांनी बहिष्कार टाकला आहे.

गांधी हत्या सावरकरांमुळेच झाली – काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (व्हिडिओ)

काँग्रेसचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवर्तक अतुल लोंढे यांनीही काँग्रेसची भूमिका स्पष्ट करत सावरकरांविषयी काँग्रेसचे असलेले मत बदलणार नसल्याचे सांगितले आहे.

संजय राऊत यांची मुख्य नेते पदावरून हकालपट्टी; गजानन कीर्तिकर यांची वर्णी

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निर्णयानुसार संजय राऊत यांची राज्यसभेतील मुख्य नेते पदावरून हकालपट्टी झाली. तर त्या पदावर गजानन कीर्तिकर यांची वर्णी लागली आहे.

गांधीवाद, आंबेडकरवाद, समाजवाद व कम्युनिस्ट या विचारधारा भाजपाच्या विचारधारेला टक्कर देऊ शकतात का?

विरोधी पक्षाचे नेते एकमेकांच्या सोबत दिसत आहेत. कुणी कोणासोबत लंच करतंय, कुणी कुणासोबत चहा घेतंय. एकत्र जेवण करणं आणि चहा पिणं ही भाजपाला हरवण्याची पद्धत नाही.”

प्रणिती शिंदेच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसचा विधानसभेला आज घेराव

केंद्रीय स्तरावरून सुरुवात झालेले हे राजकारण राज्यांपर्यंत देखील येऊन पोहोचले आहे. मोदी सरकारने आपल्या पाशवी बहुमताच्या जोरावर शासकीय यंत्रणेचा वापर करून  देशात राजकीय अस्थिरता निर्माण केली आहे.

...तर तुमचेही कुटुंब तुरूंगात जाईल – संजय राऊतांची फडणवीसांना धमकी

आजही एकनाथ खडसेंचे जावई तुरुंगात आहेत. नवाब मलिक यांच्यासह अनेक विरोधकांच्या कुटुंबीयांनाही अडचणीत आणले जात आहेत.

विरोधी नेत्यांवरच ईडी, सीबीआयच्या छापेमारीचा आरोप; अमित शहांचं प्रत्युत्तर

कोणत्याही तपास यंत्रणेने बजावलेल्या नोटीशीला तुम्ही न्यायालयात आव्हान देऊ शकता. तसेच, कोणत्याही एफआयआर आणि चार्जशीटलाही न्यायालयात आव्हान देता येत - अमित शहा

अमृता फडणवीसांचं ब्लॅकमेलिंग हा त्यांचा कौटुंबिक विषय – संजय राऊत (Video)

‘प्रत्येक गोष्टीसाठी फडणवीसांनी महाविकास आघाडीचं रेकॉर्ड वाजवणं बंद करावं. विरोधकांवर निशाणा साधताना स्वत:कडंही काही बोटं आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं.

मुस्लिमांनी भाजपला मतदान केलं तर गावागावात गोध्रा होईल – प्रकाश आंबेडकर

रेल्वेचा डबा बाहेरून पेटत नाही, कितीही प्रयत्न केला तरी पेटत नाही. याचा अर्थ आत बसलेल्यांनी डबा पेटवला असावा असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

आगामी लोकसभा रणांगणात अखिलेश यादव तिसऱ्या आघाडीसोबत

भाजपविरोधात राजकारण करणारे अखिलेश आता काँग्रेससोबतही दिसत नाहीत. त्यांनी तिसरी आघाडीही स्थापन करण्यास सुरुवात केली आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

लव्ह जिहादवर कायदा आणण्याची आशिष शेलार यांची मागणी

मंगलप्रभात लोढा यांनी चुकीची माहिती दिली. त्यामुळे त्यांना माफी मागायला सांगा. लव्हा जिहाद नाहीच, असा दावा अबु आझमी यांनी केला.

शरद पवारांनी मविआमधून बाहेर पडून मोदींसोबत काम करावे – रामदास आठवले

जसा करिष्मा नागालँडमध्ये झाला आहे तसाच करिष्मा येत्या काळात महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत करुन दाखवणार असल्याचा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

मुंगेरीलाल के हसीन सपने... अंबादास दानवे यांचा राज ठाकरेंना टोला

महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आपण सत्तेत असू असे भाकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत केले होते. अंबादास दानवे यांनी 'मुंगेरीलाल के हसीन सपने', अशा शब्दात...

संजय राऊत यांना हक्कभंगामुळे जेलमध्ये जावे लागेल? हक्कभंग प्रस्ताव म्हणजे काय?

"ही जी बनावट सेना आहे, डुप्लिकेट. चोरांचं मंडळ... हे विधिमंडळ नाही, चोर मंडळ आहे. - संजय राऊत