भाजपने शिंदे गटाला विश्वासात न घेतल्यानेच पराभव – संजय गायकवाड

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भाजपने शिंदे गटाला विश्वासात न घेतल्यानेच पराभव – संजय गायकवाड

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - भाजपने अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदे गटाचे दोन आमदार असूनही विश्वासात घेतलं नाही. शिंदे गटाला विश्वासात न घेतल्यामुळे भाजपच्या गाणार व रणजीत पाटलांचा पराभव झाला असल्याची टीका बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे संजय गायकवाड यांनी भाजपवर केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार, खासदार आहेत. आम्हाला कुणी विश्वासात घेतलं नाही. आमच्याकडे एवढी मोठी कार्यकर्त्यांची फळी आहे. पण त्यांना सुद्धा विश्वासात घेतलं गेलं नाही, त्याचा परिणाम निवडणुकीवर होऊन भाजपच्या उमेदवारांचा निवडणुकीत पराभव झाला असल्याची टीका गायकवाड यांनी  भाजपवर केली आहे. या टिकेमुळे शिंदे गट व भाजप यांच्यात आलबेल नसल्याचे दिसून आले आहे.

रणजीत पाटलांच्या पराभवानंतर भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर गंभीर आरोप करण्यात येत आहे. रणजीत पाटलांच्या पराभवावर सध्या भाजप आत्मचिंतन करीत आहेत. अशातच शिंदे गटातील आमदाराने पाटलांच्या पराभवावर प्रतिक्रिया देत घरचा आहेर दिला आहे.