कोणताही गाजावाजा न करता आमदार रोहित पवार अयोध्येत पोहोचले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कोणताही गाजावाजा न करता आमदार रोहित पवार अयोध्येत पोहोचले
कोणताही गाजावाजा न करता आमदार रोहित पवार अयोध्येत पोहोचले
कोणताही गाजावाजा न करता आमदार रोहित पवार अयोध्येत पोहोचले
कोणताही गाजावाजा न करता आमदार रोहित पवार अयोध्येत पोहोचले
कोणताही गाजावाजा न करता आमदार रोहित पवार अयोध्येत पोहोचले
कोणताही गाजावाजा न करता आमदार रोहित पवार अयोध्येत पोहोचले
कोणताही गाजावाजा न करता आमदार रोहित पवार अयोध्येत पोहोचले
कोणताही गाजावाजा न करता आमदार रोहित पवार अयोध्येत पोहोचले
कोणताही गाजावाजा न करता आमदार रोहित पवार अयोध्येत पोहोचले
कोणताही गाजावाजा न करता आमदार रोहित पवार अयोध्येत पोहोचले
कोणताही गाजावाजा न करता आमदार रोहित पवार अयोध्येत पोहोचले

पिंपरी-चिंचवड, दि. 7 मे – महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी 5 जूनला कार्यकर्त्यांसह अयोध्येला जाणार असे जाहीर केले आणि रोजच त्याच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. राज जाणार म्हटल्यावर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार असे जाहीर करून टाकले. मात्र या गदारोळात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार कोणताही गाजावाजा न करता अयोध्येत आपल्या कुटुंबासह पोहोचले सुद्धा. रोहित पवार यांनी तशी पोस्ट  आपल्या फेसबुकवर टाकली आहे. ते उत्तर प्रदेशच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याबाबत सध्या राज्यात जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.

फेसबुकवर त्यांनी म्हटले आहे की, काल तथागत गौतम बुद्धांचे वास्तव असलेल्या सारनाथला भेट दिली. तसेच आज दुपारी ते आयोध्येत असणार आहेत. उत्तर प्रदेशमधील विविध धार्मिक स्थळांना ते भेटी देणार आहेत. हिंदू धर्मातील सर्वांत महत्त्वाचं तिर्थक्षेत्र कोणतं असेल तर ते गंगा नदीच्या तीरावर वसलेलं वाराणसी. मुक्ती आणि शुद्धीकरणासाठी देशभरातून असंख्य भाविक इथं नियमित येत असतात. वृंदावन आणि मथुरेला भेट दिल्यानंतर आम्हीही वाराणसीमध्ये आलो. वाराणसी हे हिंदू धर्मासाठी सात पवित्र शहरांपैकी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ आहे. प्रसिद्ध संत कबीर यांचीही जन्मभूमी वाराणसी आहे. इथं अनेक विशाल मंदिरांव्यतिरिक्त, घाट आहेत. हे स्थळ केवळ भारतीयांसाठीच नाही तर परदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचंही केंद्रबिंदू आहे. भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काशी विश्वनाथ मंदिर हे वाराणसीमध्ये गंगा नदीच्या तीरावर आहे.

शंकराचार्य, संत एकनाथ, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, गोस्वामी तुलसीदास यांसारख्या अनेक संत आणि महापुरुषांनी या मंदिराला भेट दिली आहे. या मंदिराला साडेतीन हजार वर्षांचा इतिहास आहे. या मंदिरावर अनेक वेळा हल्ला झाला परंतु त्यानंतर पुन्हा ते बांधले गेले. सध्याचं मंदिर हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी १७८० मध्ये बांधलं. या मंदिराशी नातं सांगणारा हा इतिहास माझ्यासाठी विशेष जिव्हाळ्याचा आहे. कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म ज्या चौंडीमध्ये झाला त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळालीय. त्यामुळं सध्याच्या श्री विश्वनाथ मंदिराचा हा इतिहास माझ्यासाठी विशेष आस्थेचा भाग आहे. या मंदिरात कुटुंबासह पूजा-अभिषेक करुन श्री विश्वनाथाचं आम्ही सर्वांनी मनोभावे दर्शन घेतलं. खरंच विश्वनाथाच्या दर्शनाचा आनंद आणि समाधान काय असतं आणि यातून काय मिळतं हे शब्दांत सांगण्यापलीकडचं आहे.